१८५७ राष्ट्रीय उठाव व कारणे PDF download

विषय:- १८५७ राष्ट्रीय उठाव व कारणे
लेखन- एस.एल.कनकुटे
_________________________
सन १७५७ ते १८५६ हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. सन १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा 'राष्ट्रीय उठाव' म्हणून प्रसिध्द आहे. १८५७ साली झालेला उठाव हा इंग्रजांविरुध्द भारतात झालेला पहिला उठाव नव्हता, त्यापूर्वीही इंग्रजांविरुध्द अनेक उठाव झाले होते.
इसवी सन १८५७ मध्ये जे बंड झाले तेच भारताचे पहिले स्वातंत्र्ययुध्द म्हणून........................
संपूर्ण माहितीसाठी पीडीएफ पहा.
https://drive.google.com/open?id=1fVNq4CyZHAOLZtUmZcYmsxZicGpXVpNF
महत्वाचे मुद्दे खलील प्रमाणे -
१८५७ पूर्वीचे लढे :  
१८५७ च्या उठावाची कारणे :
राजकीय कारणे :-
आर्थिक कारणे :
धार्मिक कारणे :
लष्करी कारणे :
_________________
अधिक नोट्स व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी खालील संकेतस्थळाना अवश्य भेट द्या.. https://t.me/MPSCplanet
VISIT US AT
www.kankuteswapnil.blogspot.in
www.MPSCplanet.blogspot.in
JOIN US ON FACEBOOK
www.facebook.com/swapnilkankute
CONTACT US
Swapnilk.abd@gmail.com
© वरील माहिती कॉपीराइट कायद्याअंतर्गत बनवली आहे, तरी या नोट्सचा विक्री साठी उपयोग करता येणार नाही. - स्वप्नील कनकुटे
Swapnil Kankute

Post a Comment

Previous Post Next Post